“आंबा-काजूची भूमी – आमची वाकवली”

ग्रामपंचायत स्थापना दिनांक : २९.१२.१९५८

आमचे गाव

ग्रामपंचायत वाकवली ही दापोली तालुक्यातील, जिल्हा रत्नागिरीतील निसर्गसंपन्न व प्रगतशील ग्रामपंचायत आहे. कोकणच्या रम्य डोंगरदऱ्या, हिरवीगार शेती, सुपीक माती आणि नैसर्गिक जलस्रोत यांमुळे वाकवली गावाला एक वेगळीच ओळख प्राप्त झाली आहे. आंबा, काजू यांसारख्या कोकणातील प्रमुख पिकांबरोबरच शेती व ग्रामीण जीवनशैली हे येथील आर्थिक व सांस्कृतिक जीवनाचे आधारस्तंभ आहेत.

-----

हेक्टर

६००

एकूण क्षेत्रफळ

एकूण कुटुंबे

ग्रामपंचायत वाकवली ,

मध्ये आपले स्वागत आहे...

एकूण लोकसंख्या

२००१

सरकारी योजना

महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे हा आहे.

हवामान अंदाज